Posted inमुंबई

आपला स्ट्राइक रेट उबाठा सेनेपेक्षा उत्तम, महायुतीबद्दल निर्माण झालेले चुकीचे चित्र विधानसभेत पालटणार – मुख्यमंत्री

प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत आपला स्ट्राईक रेट हा उबाठासेनेपेक्षा उत्तम होता. त्यांनी २२ जागा लढवून ९ जिंकल्या, तर आपण १५ जागा लढवून ७ जिंकल्या आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट हा ४२ टक्के, तर आपला ४८ टक्के एवढा आहे. बाळासाहेबांचे छत्रपती संभाजीनगर, ठाणे आपण राखले असून कोकणातही जनतेने महायुतीलाच साथ दिलेली आहे. असे असले तरीही महायुतीबद्दल […]