Posted inमुंबई

पक्षप्रवेशाआधीच नाथाभाऊंची फटकेबाजी, आमदारांना म्हणाले- पक्षात बाहेरून आलेल्यांना संधी मिळते!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज, गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांतील भाजपला आलेले अपयश, राज्यात महायुतीची झालेली पिछेहाट त्याउलट महाविकास आघाडीला मिळालेले दैदिप्यमान यश अशा पार्श्वभूमीवर हे अधिवेशन पार पडत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या चिंतन बैठका सुरू असून राज्यात कोणत्या कारणांमुळे पराभव झाला, याचे विश्लेषण त्यांच्याकडून सुरु आहे. यादरम्यान भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर […]