Posted inमुंबई

सव्वालाख विद्यार्थी शाळाबाह्य? यू-डायस प्रणालीमधील धक्कादायक नोंद, शिक्षण विभाग म्हणतो…

रोहन टिल्लू, मुंबई : एकीकडे राज्यातील शेवटच्या मुलापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी राज्य सरकारची धडपड सुरू असताना, दुसऱ्या बाजूला राज्यभरातील तब्बल एक लाख १९ हजार विद्यार्थी गेल्या वर्षभरात ‘शाळाबाह्य’ म्हणून नोंदवले गेल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या यू-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षात राज्यातील एक हजार ५४२ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून एक लाख […]