Posted inपुणे

ऐन उन्हाळ्यात कोथिंबीरने केले दोन भावांना लखपती, पंचक्रोशीत रंगली शेतकऱ्यांच्या यशाची चर्चा

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : रोजच्या स्वयंपाकात कोथंबिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भाजीत थोडी तरी कोथिंबीर टाकलीच जाते. मात्र कोथिंबीरीने सध्या चांगला भावा खाल्ला आहे. त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला झाला आहे. या कोथिंबीरीने शेतकऱ्याला लखपती केले आहे. पुरंदर तालुक्यातील वीर गावातील दोन शेतकऱ्यांना कोथिंबीरीने लखपती केले आहे. त्यांची चर्चा आता पंचक्रोशीत होऊ लागली आहे. पुरंदर तालुक्यातील […]