Posted inमुंबई

आणीबाणी मुद्द्यावरुन पीएम मोदींचा एक तीर दोन निशाणे,’संविधाना’च्या मुद्द्यावर दिले प्रत्युत्तर

PM Modi On Congress : राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी यांनी १९७५ साली देशात आणीबाणी लागू केली होती. भारतातील स्वातंत्र्य नंतरच्या काळातील वाईट काळ म्हणून आणीबाणीकडे भारतीयांच्या नजरेतून पाहिले जाते. आणीबाणीच्या घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहे. हीच बाब भाजपाने हेरुन काँग्रेस विरोधात टीकेची झोड उठवली आहे. कालपासून सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी […]