Posted inमुंबई

‘इच्छामृत्यू’वर याचिका का? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

मुंबई : ‘मृत्यूविषयीचे इच्छापत्र’ च्या संदर्भात खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट निर्देश दिलेले असताना त्यांची अंमलबजावणी होण्याकरिता एखाद्यावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्याची वेळच का यावी? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची मुदतीत अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पावले राज्य सरकार का उचलत नाही ? अशा प्रश्नांची सरबत्ती करत उच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र संताप व्यक्त केला. रुग्णाच्या मरणाचा मार्ग […]