Posted inमुंबई

फडणवीस राजीनाम्याच्या मनस्थितीत, सागर बंगल्यावर हालचाली वाढल्या, नेत्यांची धावाधाव

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. सरकारमधून बाहेर पडून पक्षसंघटनेत काम करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती पक्षनेतृत्वाला करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या तयारीनंतर महाराष्ट्र भाजपमध्ये स्फोट झाला असून वरिष्ठ नेत्यांनी फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर […]