Posted inमुंबई

Devendra Fadnavis: विधानसभा जिंकेपर्यंत शांत बसणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

मुंबई : ‘आपण तीन पक्षांच्या विरोधात निवडणुकीची तयारी करून लढलो, मात्र विरोधकांनी केलेला खोटा प्रचार या चौथ्या पक्षाच्याविरोधात आपण तयारीच केली नव्हती. आपल्या अपयशाचे हेच मुख्य कारण आहे,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. आता एकमेकांवर आरोप किंवा पराभवाची विश्लेषणे करत बसू नका, असा सल्लाही त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला. ‘मी मैदान सोडून पळणार […]