Posted inमुंबई

लोकसभेला ‘नरेटिव्ह’ने गेम केला, आताही त्याचीची भीती, भाजपचं ठरलं, जनतेच्या कोर्टात जायचं!

मुंबई : लोकसभा निवडणुकीत आपण २३ जागांवरून ९ जागांवर आलो. आपल्या १३ जागा अशा आहेत, ज्या केवळ ४ टक्के मतांपेक्षा कमी मतांनी आपण हरलो आहोत. संपूर्ण इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्याहून जास्त जागा एकट्या भाजपाला मिळाल्या आहेत. आपली लढाई ही फेक नरेटिव्हशी होती. ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी इंडिया आघाडीचे फेक नरेटिव्ह […]