Posted inमुंबई

लोकसभेतील पराभवानंतर लगेच परिषदेवर संधी; पंकजा मुंडेंच्या आमदारकीनं भाजपनं साधल्या ३ गोष्टी

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपनं सपाटून मार खाल्ला. गेल्या निवडणुकीत २५ जागा लढवून २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा २८ जागा लढवून केवळ ९ जागा मिळाल्या. राज्यात भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. पक्षाचे दिग्गज नेते, केंद्रीय मंत्री या निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर आता भाजपनं लोकसभेसाठी रणनीती बदलली आहे. त्याची सुरुवात विधान परिषदेपासून करण्यात आली आहे. भाजपनं […]