Posted inमुंबई

बांगलादेशी घुसखोरांचे लोकसभेसाठी मतदान, मुंबईत धरपकड, सुरतमधील वास्तव्याचे पुरावे

प्रतिनिधी, मुंबई : बांगलादेशी नागरिकांची बेकायदा घुसखोरी ही देशासमोरील गंभीर समस्या आहे. न्यायालयाने परतीसाठी जामीन मंजूर केल्यानंतरही हे घुसखोर बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय ओळख मिळवून राहत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतून चार बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. या घुसखोरांनी तसेच इतर काही बांगलादेशींनी भारतीय नागरिक म्हणून नुकत्याच पार पडलेल्या […]