Posted inमुंबई

Ajit Pawar: पवारांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना अजित पवार म्हणाले,… तर पुन्हा विजयाची पताका विधानसभेवर फडकेल

प्रतिनिधी, मुंबई काळ-वेळ कुणाकरिता थांबत नसते, बघता बघता पक्षाला स्थापन होऊन २५ वर्षे पूर्ण झाली. परंतु, पक्षाला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे चांगले यश मिळाले नाही. परंतु, पक्षाचा पाया भक्कम असेल तरच सर्व चढ-उतारांत खंबीर राहू शकतो, एकदिलाने लढलो तर पुन्हा विजयाची पताका विधानसभेवर फडकेल, असा दृढविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला. […]