Posted inपुणे

वळसे म्हणाले व्हिलचेअरवर बसून प्रचाराला येतो, अजितदादा म्हणतात… दिलीपराव, तुम्ही शांत रहा

मंचर :‘सत्ता असल्याशिवाय बहुजन, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाचा विकास होत नाही, असे यशवंतराव चव्हाण नेहमी सांगायचे. विरोधात असताना आंदोलन करू शकतो, मोर्चे काढू शकतो, भरीसभर उपोषणही करू शकतो, भांडू शकतो आणि विरोधही करू शकतो. मात्र, सामान्य माणसाचा विकास करण्यासाठी सत्ता आवश्यक आहे. त्यासाठीच मी सत्तेत सहभागी झालो आहे,’ या भूमिकेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पुनरुच्चार […]