Posted inमुंबई

‘हिंजवडीतील प्रकल्प राज्याबाहेर गेलेले नाहीत तर….’ उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी, मुंबई : पुण्यातील हिंजवडीतील प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या विरोधकांच्या आरोपांना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले. हिंजवडीतील एकही प्रकल्प राज्याबाहेर गेला नसून त्यांचे स्थलांतर झाले आहे, असे ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याचवेळी भविष्यात महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प येणार असल्याचा दावा करतानाच महाविकास आघाडीच्या काळात ५० हजार कोटींच्या एनर्जी […]