Posted inमुंबई

सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, मात्र अजित पवार हे…

मुंबई : ‘सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले, त्यात चुकीचं काही नव्हतं. या प्रकरणात मी जे प्रश्न उपस्थित केले, त्यानुसार कारवाई करण्यात आली’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी २०१४ मध्ये अजित पवार, तर गँगस्टर इक्बाल मिर्चीशी असलेल्या कथित संबंधांबद्दल प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप करणे ही चूक […]