Posted inपुणे

पुरोगामित्व सोडले म्हणणाऱ्यांनी विशाळगडासाठी काय काम केले? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल

प्रतिनिधी, पुणे : ‘स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या विशाळगडावर दारूच्या पार्ट्या सुरू झाल्या होत्या. या गडावर दहशतवादी मुक्कामी होता. येथे खुला कत्तलखाना थाटण्यात आला होता. त्यामळे येथील अतिक्रमण काढावे, अशी शिवभक्तांची मागणी होती. येथे दोन्हीही धर्माच्या लोकांची अतिक्रमणे होती. येथे झालेल्या अतिक्रमण कारवाईत पहिली कारवाई हिंदूवर झाली असून, मी पुरोगामित्व सोडले म्हणणाऱ्यांनी विशाळगडासाठी काय काम केले,’ असा […]