Posted inपुणे

मोदींना फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता, मत मागायला इकडे येऊ नका: कोल्हे

प्रशांत श्रीमंदिलकर, शिरूर, पुणे : महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संख्येने कमी आहे. तरी केंद्र सरकारने गुजरातच्या २ हजार टन कांद्याची निर्यात बंदी उठवली. सरकारच्या याच निर्णयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी जदार टीका केली आहे.मोदी सरकारला फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची चिंता असल्याचे या निर्णयाने दाखवून दिले आहे. […]