Posted inमुंबई

Mumbai News: सामाजिक ऐक्याबाबत तडजोड करणे योग्य नाही, चुकीची भूमिका कुणी घेऊ नये, शरद पवारांचे वक्तव्य

मुंबई: सामाजिक ऐक्याबाबतीत तडजोड करणे योग्य नाही. आज ओबीसी आणि अन्य जाती, मराठा असो किंवा कोणी असो या सगळ्यांमध्ये एक प्रकारची दुरी असणे ही समाजाच्या दृष्टीने, नव्या पिढीच्या दृष्टीने, राज्याच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. म्हणून आम्हा सगळ्यांची भूमिका याच्या स्वच्छ आहे की सामाजिक ऐक्य राहिले पाहिजे, याच्यामध्ये चुकीची भूमिका कुणी घेता कामा नये. समाजात कटुता […]