Posted inमुंबई

Ajit Pawar: …तरच काही होऊ शकतं, शरद पवारांसोबत पुन्हा जुळवून घेणार? अजितदादांचं थेट उत्तर

मुंबई: राजकारणात कधी काय होईल, कोण कधी कुठला निर्णय घेईल हे सांगता येत नाही. आज जे चांगले मित्र आहेत ते उद्या एकमेकांचे विरोधत होऊ शकतात, तर जे आज कट्टर विरोधक आहेत ते एकाच मंचावर एकत्रही दिसू शकतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात असंच चित्र पाहायला मिळालं. अजित पवारांनी भाजपला साथ द्यायचा निर्णय घेतला आणि ते शरद […]