Posted inमुंबई

भारत जिंकला, आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा ठराव, मविआचा कडाडून विरोध, सभागृहात गोंधळच गोंधळ

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षानंतर टी ट्वेन्टी प्रकारात विश्वविजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाचे अभिनंदन करताना बीसीसीआयचे पदाधिकारी असलेले आशिष शेलार यांच्याही अभिनंदनाचा ठराव करावा, अशी मागणी विधान परिषदेतील भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात बोलताना केली. त्यांच्या या मागणीला महाविकास आघाडीच्या आमदारांनी कडाडून विरोध करत सभागृहात गोंधळ घातला. सुमारे २० मिनिटांहून अधिक वेळ […]