Posted inसांगली

पंढरपूरहून परतत असलेल्या वारकऱ्यांना अमानुष मारहाण; तिघे गंभीर जखमी, घटनेनं खळबळ

सांगली: राज्यात सर्वत्र आषाढी एकादशी जल्लोषात पार पडली. वारीसाठी पंढपूरला गेलेले वारकरी आता घरी परतत आहेत. अशातच मिरजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरहून परतत असलेल्या वारकऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं खळबळ उडाली असून पोलीस याचा सखोल तपास करत आहेत.पुन्हा हिट अँड […]