Posted inमुंबई

मुंबईत जिथे आमची ताकद तिथे निवडणूक अधिकाऱ्यांकडून दिरंगाई, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

मुंबई : मतदारांमध्ये उत्साह आहे पण भाजपचे घरगडी म्हणजे मतदान केंद्रातील अधिकारी जाणूनबुजून दिरंगाई करत आहेत. त्याचा परिणाम म्हणून विलंब लागत असल्याने लोक मतदान न करता घरी जात आहे. जिथे शिवसेनेची ताकद अशा भागात निवडणूक आयोगाचे अधिकारी जाणीवपूर्वक दफ्तरदिरंगाई करत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.देशभरात सोमवारी पाचव्या टप्प्यातील […]