Posted inमुंबई

जिथे फुटलेल्या पक्षांचे उमेदवार, तिथे पाठ फिरवून बसले मतदार; घटलेल्या टक्क्याचा फुटीशी संबंध?

मुंबई : महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांमधील मतदान पूर्ण झाले आहे. निवडणुकीच्या निकालास अद्याप वेळ आहे. पाचव्या टप्प्यात राज्यात सरासरी ५४.३३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. वारंवार आवाहन करुनही प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत मतदाराला आणण्यात यंत्रणा आणि नेते-उमेदवारांना अपयशच आल्याचं चित्र आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यातील बदलतं राजकारण, पक्षांतील फूट, विश्वासघाताची भावना आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीशी […]