Posted inमुंबई

चारशे पारच्या नाऱ्यामुळे गडबड, एनडीएची गाडी ३०० पारही गेली नाही, शिंदेंकडून पराभवाचं मंथन

मुंबई : भाजपचा “चारशे पार”चा नारा होता, तर ४०० हून अधिक लोकसभा जागा जिंकण्याचं उद्दिष्ट होते, परंतु काही भागात देशाची राज्यघटना बदलली जाईल असे नकारात्मक चित्र तयार केले गेले आणि चारसौ पारच्या टार्गेटशी ते जोडले गेले, आणि तिथेच गडबड झाली, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केले. “लोकांनी केवळ संविधान बदलाची गोष्ट लक्षात ठेवली […]