Posted inमुंबई

Vidhan Sabha : टी २० विश्वविजेत्या खेळाडूंचा महाराष्ट्र सरकार विधानसभेत करणार जंगी सत्कार

मुंबई : तब्बल १७ वर्षांनी टी २० विश्वचषक जिंकलेली इंडिया टीम आज मुंबईत येणार आहे. मरीन लाइन्स ते वानखेडे स्टेडिएम या मार्गावर टीम इंडियाची मिरवणुक जल्लोषात निघणार आहे. वानखेडे स्टेडिएममध्ये क्रिकेट चाहत्यांना एंट्री सुद्धा फ्री असेल. टीम इंडियाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी खुद्द पीएम मोदींनी खेळाडूंसोबत दिल्लीत स्नेहभोजन समारंभ आयोजित केला. याच पार्श्वभूमीवर राज्यात सुद्धा टीम […]