Posted inमुंबई

महाराष्ट्राची निवडणूक तोंडावर असून केंद्राकडून दुर्लक्ष भाजपची यामागची खेळी काय? २ मोठ्या शक्यता

  मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांवर निधीची उधळण करण्यात आली आहे. बिहारचे नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूवर भाजपप्रणित एनडीए सरकारचा डोलारा टिकून आहे. त्यामुळे साहजिकच अर्थसंकल्पात या दोन्ही राज्यांना […]