Posted inपुणे

ऐन उन्हातान्हात प्राणी सुखावले! बारामतीत वसले मुक जनावरांचे गाव

बारामती : उन्हाळ्यातील प्रचंड वाढलेला तापमानाचा पारा. असह्य झालेलं ऊन आणि गावात पाण्याचं आणि चाऱ्याचं दुर्भिक्ष यामुळे आजवर जोपासलेली, तळहाताच्या फोडासारखी जपलेली जनावरे या उन्हाळ्यात धरतील का? असा प्रश्न गावातल्या गोपालकांपुढे निर्माण झाला आणि या शेतकऱ्यांनी सर्वात पहिल्यांदा एक छोटसं उपोषण केलं. आपली जनावरे टिकली पाहिजेत, यासाठी ही माणसं डोळ्यात आसवे आणून मदतीची प्रतिक्षा करत […]