Posted inमुंबई

वादल वारं सुटलं गो… मुंबईत पाऊस, रस्ते वाहतुकीला फटका, मेट्रो ठप्प, मुंबई विमानतळ रनवे बंद

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची लगबग सुरू असताना इकडे मुंबईत दुपारी तीन वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. मुंबई शहर तसेत उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळाला. तत्पूर्वी सोसाट्याच्या वाऱ्याने आणि धुळीच्या वादळाने रस्ते वाहतूक आणि मेट्रोही ठप्प झाली. एवढेच नव्हे तर अंधुक दृश्यमानतेमुळे […]