Posted inमुंबई

पावसाळ्यात सर्वसामान्यांचा लोकल प्रवास सुलभ होणार, पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; जाणून घ्या

प्रतिनिधी, मुंबई : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांच्या वाढीव लोकल फेऱ्यांची प्रतीक्षा येत्या दोन महिन्यांत संपणार आहे. कांदिवलीपर्यंत जूनअखेर सहावी मार्गिका रेल्वे वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. यामुळे पावसाळ्यातील सर्वसामान्यांचा लोकल प्रवास सुलभ होणार आहे.गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचा ४.७ किलोमीटरचा पहिला टप्पा रेल्वे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या अंतर्गत मालाड, कांदिवली रेल्वे […]