Posted inमुंबई

Mumbai Dam Water : दमदार पावसाने धरणात पाणीसाठा वाढला, मुंबईकरांना मान्सूने दिला दिलासा

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मे महिन्याच्या अखेरीस पर्यंत मुंबईतील धरणाचे पाणी तळाला पोहचले होते त्यामुळे काही भागांमध्ये पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते पण जूनसुद्धा कोरडाच गेल्याने महानगर पालिकेवर पाणी प्रश्न सोडण्याचा अतिरिक्त ताण आला. आता अशातच जुलैच्या सुरुवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील एक आठवडा पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या […]