Posted inमुंबई

वायकरांचा निसटता विजय, ठाकरे आक्रमक, कीर्तिकरांच्या काठावरील पराभवासाठी राष्ट्रपतींना पत्र

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाची निवडणूक अत्यंत नाट्यमय ठरली. सातत्याने कमी-अधिक होणारे मताधिक्य, त्यात झालेली फेरमोजणीची मागणी, टपाल मतांच्या बेरजेचे आगळे गणित, अशा अटीतटीच्या लढतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अमोल कीर्तिकर यांच्या घशातून विजयाचा घास खेचून घेत शिवसेनेचे रवींद्र वायकर केवळ ४८ मतांनी काठावर जिंकले. अमोल कीर्तिकर यांच्या पराभवाविरोधात कोर्टात जाणार, राष्ट्रपतींनाही पत्र […]