Posted inमुंबई

रणनीती फसली, नाराजी भोवली, मोदीलाट कमी होण्याच्या मार्गावर? विधानसभेवर काय परिणाम?

प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पराभव सहन करावा लागला असून, महायुतीच्या पराभवात सर्वांत मोठा वाटा हा भाजपचा आहे. राज्यात २८ जागा लढवलेल्या भाजपला मंगळवारी रात्री उशिरापर्यंत केवळ नऊच जागा पदरात पाडता आल्या होत्या.महाराष्ट्रात सन २०१९च्या निवडणुकीत २३ जागा मिळवलेल्या भाजपला आत्ताच्या निवडणुकीत जवळपास १४ जागांचा तोटा झाला आहे. विदर्भ व उत्तर महाराष्ट्र […]