Posted inमुंबई

चिंताजनक! धरणांना कोरड, राज्यांना चिंता; महाराष्ट्रात केवळ २२.२६ टक्के पाणीसाठा

प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरला असून बुधवारी हा साठा अवघ्या २२.६४ टक्क्यांवर पोहोचला. राज्यातील प्रमुख धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या १५५६९.९३ दलघमी पाणीसाठ्यापैकी केवळ ९१६९.१४ दलघमी इतकाच उपुयक्त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. राज्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षी २९ मे रोजी ३१.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. […]