Posted inमुंबई

फडणवीस पुन्हा पाडणार मविआला खिंडार? आमदारांना सूचना, महायुतीचा प्लान ठरला; विरोधकांना धक्का?

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत ब्लेमगेम सुरु झाला. अवघ्या १७ जागांवर विजय मिळाल्यानं महायुतीमधील घटक पक्षांमध्ये खटके उडू लागले. त्यानंतर आता तिन्ही पक्षांनी समन्वय राखण्यास प्राधान्य दिलं आहे. तशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत घेतली. महायुतीच्या समन्वयाची कसोटी आता विधान परिषदेच्या निवडणुकीत लागणार आहे.विधान परिषदेच्या ११ जागांसाठी […]