Posted inमुंबई

४० हून अधिक जागा जिंकू, फडणवीसांना विश्वास, महायुतीची ४५ प्लसच्या मिशनवरुन माघार?

मुंबई : ‘जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. त्यांची मागील १० वर्षांतील कामगिरी पाहता, राज्यात २०१९ मध्ये जिंकलेल्या लोकसभेच्या जागा तर आम्ही राखूच, शिवाय त्यापेक्षा अधिक म्हणजे चाळीसहून जास्त जागांवर विजय मिळवू’ असा विश्वास भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमवारी व्यक्त केला. राज्यातील ४८ पैकी १६ लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदी […]