Posted inमुंबई

दोन मतं कोणाला? कडूंनी सस्पेन्स संपवला; लोकसभेत महायुतीवर ‘प्रहार’ करणाऱ्या बच्चूभाऊंचं ठरलं!

मुंबई: विधानसभेच्या ११ जागांसाठी आज मतदान होत आहे. एकूण १२ उमेदवार रिंगणात असल्यानं कोणाचा पराभव होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटली होती. त्यानंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. ठाकरे सरकार कोसळलं. शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यामुळे यंदा निवडणुकीत काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.महायुती सरकारमध्ये असलेले आणि […]