Posted inमुंबई

काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार; १३ जागा आणणारे पटोले राहणार की जाणार? गैरहजेरीमुळे ‘नाना’ चर्चा

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. कोणाच्या ध्यानीमनी नसताना पक्षानं राज्यात १३ जागा लढवल्या. सांगलीत विशाल पाटलांच्या रुपात काँग्रेसचा बंडखोर विजयी झाला. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचं महत्त्व वाढलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीची कामगिरी चांगली झाली. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत.काँग्रेसचे जवळपास अर्धा डझनहून अधिक प्रदेशाध्यक्ष, […]