Posted inमुंबई

Uddhav Thackeray: सत्ताधारी मस्तवाद झाले पण जनतेने एका बोटाने रोखले, ठाकरेंनी भाजपला डिवचले

मुंबई: सत्ताधारी कितीही मस्तवाद झाले तरी त्यांना रोखता येतं, सामान्य जनतेची ताकद काय असते ती आज देशाने दाखवून दिली आहे, असं म्हणत उद्धव यांनी भाजपला टोमणा मारला आहे. लोकसभा निवडणूक २०२४ निकाल आज जाहीर झाले. यामध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. तर महायुतीला जबरदस्त धक्का बसला आहे. महाविकास आघाडीने २९ जागांवर विजय मिळवला […]