Posted inमुंबई

आघाडीमध्ये निवडणुका लढवायच्या पण वेळ पडली तर २८८ जागांची तयारी, ठाकरे गटाचं ‘पुढचं पाऊल’

प्रतिनिधी, मुंबई : राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीमध्येच लढावयाच्या असल्या तरीही वेळ पडल्यास २८८ मतदारसंघात निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने तयारी ठेवायला हवी. जागांच्या वाटाघाटीमध्ये ऐनवेळी नेमक्या किती जागा लढायच्या त्याचा निर्णय घेतला जाईल, मात्र तोवर सर्वच मतदारसंघात निवडणुका लढण्याच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी ठेवण्याच्या दृष्टीने ठाकरे गटाने रणनिती आखल्याचे समजते. ठाकरे गटाचे प्रमुख […]