Posted inमुंबई

Ashram Schools: आश्रमशाळांमधील सर्व त्रुटी दूर केल्या का? मुंबई हायकोर्टाने सरकारकडून मागितली माहिती

मुंबई : राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये असलेल्या जवळपास ५०० शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टिस) केलेल्या पाहणीतून ज्या-ज्या त्रुटी उघडकीस आल्या त्या सर्व दूर झाल्या आहेत की नाहीत, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारसमोर उपस्थित केला. तसेच ‘या सर्व आश्रमशाळा तुमच्या असल्याने तुम्हालाच योग्य ती काळजी घ्यावी लागेल. त्या […]