Posted inमुंबई

लोकसभेतील पराभवाला भाजप जबाबदार? फडणवीसांसमोर शिंदेंनी गणित मांडलं, काय काय सांगितलं?

मुंबई: सत्ताधाऱ्यांना देशात ४०० जागा मिळणार असल्याचं गृहित धरुन महायुतीचा मतदार लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी साजरी करण्यासाठी गेला आणि म्हणून महायुतीला राज्यात कमी जागा मिळाल्या, अशी मांडणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. विरोधकांच्या नरेटिव्हला प्रयुत्तर देण्यात महायुतीचे नेते कमी पडल्याची कबुली शिंदेंनी दिली. महायुतीमधील पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शिंदे यांनी लोकसभेतील पराभवाची कारणमिमांसा केली. या […]