Posted inमुंबई

सत्ता टिकवायची असेल तर सर्जरीच करावी लागेल; संघाचा भाजपला सल्ला, बैठकीत काय काय चर्चा?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधारी महायुतीला जबर फटका बसला. भाजपच्या लोकसभेच्या जागा २३ वरुन थेट ९ वर घसरल्या. विधानसभेची निवडणूक आता अवघ्या ४ महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय झाला आहे. राज्यातील सत्ता टिकवायची असल्यास अनेक महत्त्वाचे बदल करावे लागतील, असं संघाकडून भाजप नेत्यांना सांगण्यात आलं आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे नेते आणि राज्यातील […]