Posted inनाशिक

State Govt Employees: बदल्या रखडल्याने जीव टांगणीला; राज्यात हजारो अधिकारी, कर्मचारी प्रतीक्षेत

प्रतिनिधी, नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिने उलटूनही सरकारने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित न केल्यामुळे राज्य सरकारच्या हजारो अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तरी बदल्या होणार की नाही, असा प्रश्न अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.अधिकाऱ्यांचा जीव टांगणीला बदली अधिनियम २००५ मधील तरतुदी आणि राज्य सरकारच्या सामान्य प्रशासनाच्या नियमानुसार, दरवर्षी मे महिन्याच्या […]