Posted inमुंबई

योग्यवेळी योग्य ते निर्णय घेण्यात येतील, जयंत पाटील ‘इनकमिंग’बद्दल बरंच बोलले!

प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नेत्यांची मनस्थिती बदलली आहे. अनेकांची आमच्या पक्षात येण्याची इच्छा जरी असली तरी जनतेच्या मताची आम्हाला कदर आहे, अनेक नेते पक्ष सोडून गेले तरी जनतेने आम्हाला कौल दिला. आमचा पक्ष स्वच्छ झालेला आहे. त्यामुळे पक्षप्रवेशाची आम्हाला घाई नाही. योग्यवेळी योग्य ते निर्णय घेण्यात येतील, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]