Posted inमुंबई

माझ्यावर खोटेनाटे आरोप, दादांचा ‘संदेश’; ‘लाडकी बहीण’ थेट फडणवीसांवर बोलली, एका वाक्यात कोंडी

मुंबई: राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही. राज्याची जनता हाच माझा पक्ष आहे. माझ्या मनात कायम जनहिताचा, लोककल्याणाचा विचार सुरु असतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला भावनिक साद घातली. अर्थसंकल्पावर विरोधकांना केलेल्या टिकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख केला. त्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.विरोधकांना […]