Posted inमुंबई

Mansoon Update In Maharashtra : ‘मान्सून’ने महाराष्ट्र सुखावला, नाशिक-जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पेरण्यांना आला वेग

मुंबई : राज्यभरात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून शेतकरी राजा आनंदात आहे. जमिनीमध्ये चांगली ओल निर्माण झाली असून खरिप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. (८जून) पासून मृग नक्षत्रास प्रारंभ झाला आहे. जळगाव नाशिक यांच्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला असून शेतकऱ्यांची शेतातील कामे सुरू झाली आहेत. मागील वर्षी पावसाने फिरवली होती पाठ मागील वर्षी पावसाने […]