Posted inमुंबई

उद्धव ठाकरेंसमोर भास्कर जाधव यांचे धडाकेबाज भाषण, फडणवीस-शिंदे-दादा कुणालाच सोडलं नाही!

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत दिल्लीश्वरांना सत्तेचा माज चढला होता. सत्तेची गुर्मी आणि घमेंड आली होती. इस बार ‘चारसौ पार’ असा नारा देऊन दहशत निर्मण करण्याचा प्रयत्न केला गेला. जो सत्तेच्या विरोधात बोलेन, त्याच्यामागे शासकीय यंत्रणांचा ससेमिरा लावून जेलमध्ये टाकू, असा अप्रत्यक्ष संदेश देण्यात आला. संपूर्ण देश चिडीचूप्प झाला होता. परंतु केंद्रीय सत्तेविरोधात महाराष्ट्रातून आवाज उठला. […]