Posted inमुंबई

रिफायनरीचा विषय बंद होईपर्यंत आंदोलन चालूच, बारसु रिफायनरीविरोधकांची स्पष्ट भूमिका

प्रतिनिधी, मुंबई : कोकणातील स्थानिकांना शाश्वत विकासाची अपेक्षा असून हानिकारक उद्योगांपेक्षा निसर्ग जपून उद्योगविकास अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सहाही मतदारसंघांमध्ये विखुरलेल्या कोकणवासींसह तळकोकणातील स्थानिकांपर्यंत सर्वत्र, रिफायनरीविरोध मतपेटीतून दिसून यावा, यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. कोकणामध्ये कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला, तरी रिफायनरीचा विषय कायमस्वरूपी बंद होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असे बारसु रिफायनरीविरोधक आंदोलकांकडून […]