Posted inमुंबई

‘इंडिया’ कसा निवडणार PMपदाचा चेहरा? पवारांनी सांगितला ‘देसाई’ फॉर्म्युला, मोदींना उत्तर

मुंबई: राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान आज होतंय. सकाळी सात वाजल्यापासून राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होतेय. महाविकास आघाडीला राज्यात किमान २४ जागा मिळवतील, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी व्यक्त केला. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध […]