Posted inमुंबई

मुंबईकरांनो..! पाणी जपून वापरा, ‘या’ भागात येत्या ६, ७ जूनला पाणी पुरवठा बंद राहणार

मुंबई : मान्सून जरी वेगाने पुढे सरकत असला तरी राज्यभरात पाणी टंचाईची समस्या जास्त प्रमाणात उद्भवत चालली आहे. अशातच आता मुंबईमध्ये देखील पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १० जून पर्यंत मान्सून मुंबईत दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. परंतु जरी पावसाला सुरवात झाली तरी धरणे भरण्यासाठी जास्त कालावधी लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव […]